आषाढी अमावस्या – दिव्याची आवस
आपले जे दैनंदिन संस्कार आहेत त्यात संध्याकाळी देवापुढे समई लावून दिव्याची प्रार्थना करण्याची प्रथा आहे . हा संस्कार बहुतेक सर्व कुटुंबात आजही पाळला जातो . ” शुभं करोति कल्याणं ” हि प्रार्थना तर सर्व लहान थोरांना पाठ असते . त्यामुळे नित्याचारणात आपण दीप पूजनास खूप महत्व देतो.
Read more









